वारकरी संप्रदायाने समाजाला नवी दिशा दिली – आमदार रवीशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी संतांच्या विचारांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची खरी ओळख आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेला वारकरी संप्रदायाचा पाया आणि संत तुकाराम महाराजांनी चढवलेला अध्यात्मिक विचारांचा कळस आजही समाजाला सदाचार, समता आणि संस्कारांची दिशा देत आहे. वारकरी संप्रदायामुळे समाजाची उन्नती होत असून, तरुण पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख होत आहे, असे प्रतिपादन पेणचे आमदार रवीशेठ पाटील […]
Continue Reading